Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
दूध का दूध पाणी का पाणी करीत धुळे मनमाड रेल्वे मार्गाचे श्रेय घेणाऱ्यांना सणसणीत चपराक महाराष्ट्र,मध्य प्रदेशच्या मीडियासमोर दिल्लीत रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेमार्गाचे क्रेडीट दिले माजी मंत्री डॉ.सुभाष भामरेना
दूध का दूध पाणी का पाणी करीत धुळे मनमाड रेल्वे मार्गाचे श्रेय घेणाऱ्यांना सणसणीत चपराक महाराष्ट्र,मध्य प्रदेशच्या मीडियासमोर दिल्लीत रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेमार्गाचे क्रेडीट दिले माजी मंत्री डॉ.सुभाष भामरेना
बहुप्रतिक्षीत,बहुधचीत आणि धुळेकरांची भाग्यरेषा बदलण्याची ताकद ठेवणान्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे घोडे अखेर गंगेत न्हाले.मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी केंबिनेटने आर्थिक मंजुरी दिली. मनमाड-इंदूरला ग्रिन सिग्नल मिळाल्यानंतर धुळ्यात श्रेयवादाचा पुर बाहेर पडू लागला.त्यातुन कौन सच्चा,कौन झुठा अशी स्थिती निर्माण झाली, जो तो आपआपल्या परिने रेल्वेमार्गाबाबत आपणच कसा
पाठपुरावा केला आणि आपल्यामुळेच कशी रेल्वे धावणार आहे हे सांगु लागले.परंतु सचाई समोर आलीच.गेल्या दहा वर्षांपासून रेल्वेमार्गासाठी अथक आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा व प्रयत्न करणारे धुळेचे तत्कालीन खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या पाठीवर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या मिडियासमोर खुद्द रेल्वेमंत्र्यांनीच कौतुकाची थाप हाणली.व सत्य स्वच्छपणे दिसू लागले.मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचे श्रेय माजी संरक्षण राज्य मंत्री
खा.डॉ.सुभाष भामरे यांचेच
असल्याचे पत्रकार परिषदेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधोरेखीत केले आहे . याबाबतची
माहिती खास दिल्लीवरुन
मीडियाशी संपर्क साधत माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री
डॉ. सुभाष भामरेंनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी,रेल्वे
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेट बैठकीत १८ हजार ३६
कोटी रुपयांचा निधी धुळे,मनमाड
इंदोर या रेल्वेमार्गाकरीता जाहीर
लढाईमुळे संभ्रम निर्माण झाला.धुळेकरांचा तो संभ्रम खुद रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच दुर केला.दि.३ सप्टेंबर रोजी रेल्वेमार्गाबाबतची वस्तुस्थिती मांडण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या पत्रकारांना सोबत बैठक घेवून नवी दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेसाठी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे माजी खासदार डॉ.सुभाष भामरे यांना खुद्द
रेल्वेमंत्र्यांनी आमंत्रीत केले.
व रेल्वेमार्गाला आर्थिक मंजुरी मिळाल्याबद्दल धुळ्यात या
रेल्वेमार्गाचे श्रेय घेण्यासाठी
चढाओढ सुरु झाली.
सर्वांचा उपस्थितीत घेतलेल्या या पत्रकार परिषदेत रेल्वेमार्गाबाबत माहिती देत असताना दहा वर्षात खासदार असताना डॉ.सुभाष भामरे यांनी सातत्यपूर्ण, अभ्यासपूर्ण पाठपुरावा सुरु ठेवला.त्यांच्या पाठपुराव्यामुळेच रेल्वेमार्ग फळाला आला,असे सांगत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माजी खा.डॉ.सुभाष भामरेंचे तोंड भरून कौतुक केले.व अखेर उधाण आलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
धुळे देवपूरमधील प्रमोद नगरमध्ये प्लॉट नं.८ येथे राहणाऱ्या एका कृषि खत विक्रेत्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आज सकाळी बंद घरात आढ...
-
शिरपूर प्रतिनिधी:- श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट शिरपूर या संस्थेला महाराष्ट्र शासन क्रिडा विभाग धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून सात लाख रुप...
-
साक्री तालुक्याची राजधानी सबोधल्या जाणाऱ्या धाडणे गावात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान तर्फे सलग चौथ्या वर्षी सामाजिक एकोपा, बंधुभाव, आपुल...
-
अमळनेर प्रतिनिधी:- मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत एकाच्या घरात घुसून महिलेला मारहाण व तरुणाला देखील मारहाण करून त्याच्या मो...
-
भारताच्या स्वातंत्र्यानंतर साक्री तालुक्याची रचना झाली त्यावेळी पासून तर आजपर्यंत माजी आमदार स्वर्गीय गोजरताई भामरे या महिला आमदार सोडल्या...
-
अमळनेर प्रतिनिधी:- छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील पाचपेडी, मल्हार येथून प्रियकरासह पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीला अमळनेर रेल्वे संर...
-
मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने साकारणार नगरपरिषदेची दररोज पाणी देणारी योजना अमळनेर प्रतिनिधी - शहरवासीयांना संपूर्ण सात दिवस 24 तास म्...
-
आधुनिक शेतीत बदल घडतोय आणि बदल घडवूया शोध नाविन्याचा विश्वास क्वालिटीचा वचन तत्पर सेवेचे महत्व पटत्तय आणि गरज ही बोलून दाखवली जात आहे.जे पिक...
-
धुळे प्रतिनिधी - राज्यात सर्वत्र गणेश विसर्जन सुरू असताना धुळे जिल्ह्यातून मात्र अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना समोर आली आहे. धुळे शहरापासू...
-
प्रति. श्री. युगकर्ता देवा मु. पोस्ट. देवनगरी समस्त आकाश, पृथ्वी, पाताळ युगपुरुष. पिन. शून्य शून्य ooo विषय :- कलियुगात जनतेस होतं असलेल्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा